
भारताची जनगणना २०२७ – घरयादी व घरगणना: लोकशाहीच्या बळकटीची भक्कम पायाभरणी
पुणे, दि. १ – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भारताची जनगणना २०२७ ही ऐतिहासिक परंपरेला पुढे नेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सक्षम स्वरूपात